[ Tuesday, August 28, 2007 11:30:20 pm]
- अक्षरदास
पंच म्हणजे पाच. पाच खाद्यपदार्थांचे हे अमृत देवाला अत्यंत प्रिय असते. पंचामृताशिवाय कोणताही धामिर्क सोहळा पुराच होऊ शकत नाही. पंचामृतात दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच वस्तू असतात. या पाचही पदार्थांनी ईश्वराला स्नान घालण्याची प्रथा आहे. त्यालाच पंचामृतस्नान म्हणतात. देवाची अंघोळ झाल्यानंतर पंचामृताचेच तीर्थ घेतले जाते.
No comments:
Post a Comment